-

मिरजेत दंगल , कारण..

>> Monday, September 7, 2009




पोस्टर
दंगल

मी १० वीत असताना वडीलांची बदली मीरजेत झाली त्यामुळे तीकडे जाण्याचा योग आला.
मुस्लीम बहुसंख्य असलेलं मीरज हे अत्यंत बकाल शहर आहे. लहान रस्ते , मधे फ़िरणारी जनावर , कत्तलखाने , चौका चौकतले दर्गे आणि लहान गल्या असं लहान शहर..म्हणायला इथे एक ब्राम्हण आळी आहे. मीरज हे कलाकारांचं गाव म्हणून आधी पासून प्रसिद्ध...इथे दवाखान्यांची संख्याही भरपूर आहे.लांबलाबहून लोकं इथे उपचारासाठी येतात.

संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणे इथेही गणेशोत्सव उत्साहात पार पडतो..गणेशोत्सव मंडळांची संख्या ३०० च्या वर आहे.
अफजलखान "वध" हा आपल्या अगदी जीव्ह्याळ्याचा विशय आहे..अगदी ४ थी पासून प्रत्येक मराठी बच्च्याला ही ऐतिहासीक घटना तोंडपाठ असते..ह्या घटनेला आपण "वध" का म्हणतो हे आपल्याला माहीत असेलच...प्रतापगडाच्या खालच्या अफजल च्या थडग्यावरून बरीच वर्ष वाद चालू होता.अजूनही तो कधी कधी डोकं वर काढतो.तर हे या दंगलीचं मुख्य कारण.

आपल्या दृष्टीनं अफजल वध हा महाराजांच्या शौर्याचा आणि आपल्या अभिमानाचा प्रसंग ,पण मुस्लीम मात्र याल दगा फटका आणि खून समजतात.त्यांना ह्या घटनीची आजही खूप लाज वाटते.पूण्या-मुंबई मध्ये ज्याप्रमाणे गणपती समोर देखावे उभे केले जातात त्याप्रमाणे मिरजेत रस्त्यांवर मोठ्या मोठ्या कामानी उभारल्या जातात. एका मंडळाने कमानीवर अफजल वधाचं कटाउट लावलं.

३ सप्टेंबर ला मुस्लीमांनी या कमानीवर आक्षेप घतला आणि दंगलीला सुरवात झाली. मंडळांनी उभारलेल्या कमानींची त्यांनी तोडफोड चालू केली.( ही त्यांची फार जूनी सवय आहे.) यामध्ये ३ गणपतींच्या मुर्तींना इजा पोचली आणि एकीचा हात तुटला.त्या भागतल्या इतर हिन्दूंनाही त्यांनी मारझोड केली.दंगल विरोधी पोलीस पथकावरही मुस्लीमांनी दगड्फेक केली त्याचे व्हीडेओज यू ट्यूब वर आहेत.
परंतू त्यांना दोषी न धरता पोलीसांनी शिवसेनेच्या व इतर हिन्दू पक्ष्याच्या कार्यकरत्यांना नियम भंगाच्या आरोपाखाली आत टाकलं.दंगल करणाय्रा मुस्लीमांनी पोलीसांची १ सुमो आणि इतर ४ अशा ५ गड्या जाळल्या. एक मुस्लीम माकड हातात त्यांचा झेंडा घेउन तिकडचे SP कृष्ण प्रकाश यांच्या गाडीवर नाचल, तरीही त्याला न धरता कृष्णाने हिंदू काय्रकर्त्यांना मनसोक्त झोडपून काढलं अगदी त्याच्यात बायका पोरांनाही सोडलं नाही.
हिंदू धर्माप्रमाणे भंगलेल्या मूर्ती पूजल्या जात नाहीत, त्यामुळे गणेश मंडळानी भंगलेल्या मूर्ती दूरुस्तीविन विसर्जीत न करण्याचा पवित्रा घेतला आहे.आजही त्या विसर्जीत झालेल्या नाहीत.जयंत पाटील वगरे राजकार्ण्यांनी मधे लक्ष्य घालायचा प्रयत्न केला पण त्याचा फार काही उपयोग झाला नाही.लवकर काही हालचाल केली नाही तर हे दंगलीचं लोणं संपूर्ण महाराष्ट्रात पसरत जाईल.

विधानसभेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेउन सरकार नेहमी प्रमाणे बोटचेपं धोरण स्वीकारत आहे.
मूस्लीमांचे लाड आणि हिंदूंना लाठी हा प्रकार असाच चालू राहीला तर भारताचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही .

Stumble Upon Toolbar

3 प्रतिक्रीया:

Atul September 7, 2009 at 10:07 PM  

I think we need a 'Narendra Modi' in maharashtra....

Rutuja Kashalkar September 8, 2009 at 12:57 AM  

but krishnprakash did the right hting according to situation. he made the muslim person who was on the police car calm down and stop him from doing further unwanted activities. when there is a mob of500-1000 muslims no one has daring to do this.so i want to correct you about that.and you have missed out many things which are needed to mention and focuss here.......
many of the activities which were done at miraj and sangli area are irrelevent, has no reference and potential. such activities, violence will do nothing other than
disturbing the routine life of people overthere.
and one most importatnt thing is that there is no output from this DANGAL......

विक्रम एक शांत वादळ September 8, 2009 at 7:16 AM  

onkar

nice article

keep it up

vande mataram

Related Posts with Thumbnails

Total Pageviews

Follow me on Blogarama
Netbhet.com  मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator
Blogvani.com
eXTReMe Tracker

  © Blogger template Inspiration by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP